🌺"साद आईची"🌺
महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला
हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.
सिविल इंजीनियर म्हणजे काय ………
सिविल इंजीनियर म्हणजे फीरता वारा
सिविल इंजीनियर म्हणजे वाहता झरा।
सिविल इंजीनियर म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।
सिविल इंजीनियर अंगावरील शहारा
सिविल इंजीनियर रात्रीचा पहारा।
फक्त सिविल इंजीनियर आहे
सुख अन दु:खाचा सहारा।।
सिविल इंजीनियर जन हिताचा नारा
सिविल इंजीनियर आहे अनमोल हिरा।
सिविल इंजीनियर म्हणजे धाक दराराv
त्याचाच आहे वचक सारा।
काहीही करु शकतो सिविल इंजीनियर
जर असेल तो नितीनं खरा।।
सिविल इंजीनियर प्रेम करुन पहा
एकदा तरी सिविल इंजीनियर वर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।
जीवाला जीव देईल तुमच्या
त्याचा हात धरुन पहा।
त्याचं नाव काळजावर
एकदातरी कोरुन पहा।।
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।
त्याच्या सारख्या यातना
एकदा तरी सोसुन पहा।
अनोळखी जगात तुम्ही
एकटे बसुन पहा।।
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।
एकदा तरी सिविल इंजीनियर वर
प्रेम करुन पहा।
तो रोज मरतो तुम्ही
एकदातरी मरुन पहा।।
लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
सिविल इंजीनियरच्या यातना सोसुन पहा।।
एकदा तरी सिविल इंजीनियर वर
तुम्ही प्रेम करुन पहा……
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.
तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेल, थांबा जरा राहू दे"
तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?
"ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर?"
"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"
"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"
"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघा तुमच्या नादामधे भाजी झाली तिखट"
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस
सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून
दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।
"थोडासा…" त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"
"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"
"बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का विरघळलं?"
वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. 'त्यांनी काही खाल्लं असेल का?' असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, "मी भिकारी नाही." तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
3सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी "कसं आहे?" अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेल. ...........नाना
नीट वाचा …मनाला लागेल…
पावसाळ्याचे दिवस सुरु होते..
पावसाने राज्यात थैमान घातले
होते.. जणू
ढगांना झालेल्या कसल्यातरी दु:खामुळे
ढग जोर-जोरात रडत
होते...
पावसाच्या सरीवर सरी कोसळत
होत्या.. घरातून बाहेर
निघायची सोय
नव्हती...आणि अशा परिस्थितीत अजय
आणि मेघा त्यांच्या चारचाकी कार
ने घरी निघाले होते.....
पावसामुळे समोरचे काही दिसत नव्हते,
म्हणून अजय कार हळू
चालवत
होता.दोघांना घरी पोहचायला उशीर
होणार होता.... आणि पाऊस
त्यांच्या वाटेत अजून बाधा घालत
होता. दोघेही वैतागलेलेहोते. पण
निसर्गापुढे आजपर्यंत
कोणाचे काही चालले आहे का??? हळू हळू
रात्र
झाली होती.ढगालेल्या वातावरणामुळे
काळोख
अगदी गडद झाला होता. आता सरळ
रस्ता संपून घात उतार
सुरु झाला होता. आणि अजय देखील
कार सावधानतेने चालवत
होता. मधेच काळ्याअंधाराला चिरत
एखादी वीज जणू
पावसाच्या प्रचंडतेची जाणीव अजय
आणि मेघाला करू देत
होती.....पावसाळ्याचेदिवस चालू
असल्याने गाड्यांचा वावर देखील
कमी झाला होता. घाट
उतारावरील
एका वळणावर अजय ने
गाडीला जोरदार ब्रेक लावला.....
जोरदार आवाज झाला....कार
थोडी घसरली... त्या धक्क्याने
कारच्या हेड लाईट बंद पडल्या... कार
देखील घाटाच्या मध्यावर
बंदं पडली....मेघाला क्षणभर सुचलेच
नाही काय झाले
ते.ती कावरी-बावरी होऊन अजय वर
ओरडली.... पण अजय ला काळोखात जे
दिसलं ते
मेघाच्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं....
आणि चमकणाऱ्या विजांच्या पांढऱ्या प्रकाशात
त्याला एक
बाई
त्याच्या कार च्या पुढे
उभी असलेली दिसली.अंगावरील
कपडे फाटली होती, डोक्यातून रक्त येत
होते, हात-पाय रक्ताने माखले होते,
जणू त्या बाईचा आताच अपघात
झाला होता.....ती बाई कार पासून
थोड्या अंतरावर उभी होती.
आता तर मेघाचे देखील तिच्याकडे लक्ष
गेलं आणि भीतीपोटी मेघाच्या तोंडून
मोठी किंकाळी निघाली....
ती प्रचंड
घाबरली होती. अजय तिला समजावत
होता, पण तिचे घाबरणे कमी होत
नव्हते,तिला धाप
लागली होती.....ती बाई
धावतच अजय च्या कार जवळ
आली,मेघाने झट-पट
खिडक्यांच्या काचा वर घेतल्या.
इतक्यात त्या बाईचे रक्ताने माखलेले
हात कारच्या काचेवर
रेंगाळू लागले.....अजय
देखील मनातून घाबरला होता, त्याने
कार चालू करण्याचा खूप प्रयत्न केला पण
कार चालू झाली नाही. त्या बाईचे
रक्ताने
माखलेले हात
काचेवरती फिरताना पाहून
मेघा घाबरलेली होती. ..
तिला सावरणे अजयसाठी कठीण झाले
होते.... इतक्यात अजय
चे लक्ष त्या बाईच्या हातांकडे
गेले...त्या बाईचे दोन्ही हात
अजय आणि मेघा समोर जोडले गेले होते जणू
ती बाई मदत मागत होती.... अजय ने
माणशी काहीतरी विचार
केला आणि कार मधून घाबरतच
बाहेर
पडला... मेघा देखील
त्याच्या पाठोपाठ कार मध्ये
उतरली... इतक्यात त्या बाईने अजय पाय
पकडले आणि रडू
लागली.... रडत रडत बोलू लागली....,"
माझा अपघात झाला आहे
आणि माझी गाडी दरीत अडकली आहे
माझा ४
वर्षांचा मुलगा त्या गाडीत
अडकला आहे...
please
तुम्ही त्याला वाचवा ना...."आणि पुन्हा रडू
लागली....
मेघा ला मात्र हा भलताच प्रकार
वाटू लागल्याने मेघा खूप
घाबरली , आणि अजय ला तिथून निघून
जाऊ असे म्हणू
लागली..... पण अजय ने त्या बाईला मदत
करण्याचं पक्क केलं होतं...तो त्या बाई
ला म्हणाला,
'चला ताई,दाखवा मला कुठे आहे
तुमची कार,मी करतो तुम्हाला मदत',
आणि ती बाई पुढे चालू
लागली तसे तिच्या पाठी अजय
आणि मेघा देखील चालू लागले.... ते
दोघेही दरीच्या एका उंच
कड्यावर
पोहचले होते... अजय ला तिथून
रडणाऱ्या बाळाचा आवाज स्पष्ट येत
होता...वरून पावसाची तिरीप डोळे
उघडायची संधी देत
नव्हती... अशा मुसळधार पावसात अजय
त्या छोट्या जीवाचे
प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण
धोक्यात घालून एक-एक
पाऊल दरीत उतरत होता.....
दरी खोल अशी नव्हती पण
तरी जीवघेणी मात्र नक्कीच होती....
अजय जस-जसा त्या कार च्या जवळ
पोहचत होता...
तस-
तसा त्या मुलाचा रडण्याचा आवाज
तीव्र होत होता....
अजय आता त्या कार च्या खिडकीजवळ
आला होता...त्याला ते मुल तिथे
रडताना दिसत होते... त्याने
जवळून अंधारात चाचपडत एक दगड
उचलला अणी खिडकी ची काच फोडून
त्या मुलाला बाहेर काढले.... ते मुल
देखील अजय च्या हातात येताच रडायचे
शांत
झाले.... अजय ने त्याला दरीतून बाहेर
काढताना त्याला कारच्या चालकाच्
वर कोण तरी असल्याचे
जाणवले म्हणून त्याने
त्या मुलाला दरीतून बाहेर काढून
मेघा जवळ सोपवून
तो पुन्हा त्या दरीत
अडकलेल्या गाडीत नक्की काय आहे ते
पाहण्यासाठी दरीत
पुन्हा उतरू
लागला....कार जवळ गेल्यावर त्याने
त्या अपघातग्रस्त कार
मध्ये चालकाच्या सीट वर नीट
डोकावून पाहिले...... त्याने जे
पाहिले
त्याच्या हृदयाला धक्का देणारे
होते....त्या सीट वर
एका बाईचा मृतदेह पडला होता... अजय
नीट पाहिले तेव्हा तो अजूनच अवाक्
झाला.तो मृतदेह
त्याच
बाईचा होता....जि त्याच्याकडे
तिच्या मुलाचे प्राण
वाचवण्यासाठी मदत
मागायला आली होती.... त्याने
कसलाही विचार आणि बोभाटा न
करता तो दरीतून वर आल्यावर मेघाने
आजूबाजूला पाहिले
आणि अजयला विचारले कि, "कोण
होती ती बाई??? ती तुझ्याच मागे
आली होती, अचानक कुठे गेली...????"
यावर अजयने एकाच
उत्तर
दिले..... , "ती एक आई होती"
ती बोलत तर नाही
तीचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो
पाय आपोआप तीच्याकडे वळतात.
सतत कसला तरी
वीचार करत असते,
काय माहीत तीच्या
मनात काय चालते.
हासतानाही ती खुप
कमी हासु पाहते,
पण हासताना तीच्या
गालावर खळी पडते.
ती उभी असते तीथेच
कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी
सहवास तीचा मला जाणवतो.
खरच भीती वाटते
मला तीच्या जाण्याची,
माझ्या कवीतेत पुन्हा
काळोख येण्याची.
ती आली होती प्रकाश
बनुन माझ्या जीवनात,
आता जाणवतो सहवास
तीचा ह्रदयाच्य स्पंदनात.
आता वाटते मला तीनेही
माझ्यावर प्रेम करावे,
फक्त तीच्यासाठी असलेलं
माझे प्रेम एकतर्फी नसावे..
Amit
कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी !
तडकलेच जर हृदय कधी तर
जोडताना असह्य यातना व्हावी !!
डायरीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पानाना ते नाव जड व्हावे !
अन् एके दिवशी अचानक
त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे !!
स्वप्नात कुणाला असंही बघू नये
की आधाराला त्याचे हात असावे !
तुटलेच जर स्वप्न अचानक तर
हातात आपल्या काहीच नसावे !!
कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा !
अन् एके दिवशी आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा !!
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी !
अन् त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी !!
कुणाचे इतकेही एकू नये की
कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा !
अन् आपल्या ओठातुन मग
त्याच शब्दांचा उच्चार व्हावा !!
कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी !
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळखळ अश्रू जमवी !!
कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे "मी पण " आपण विसरून जावे !
त्या संभ्रमातुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे !!
पण.....
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे !
दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जागीच घुमावे !!
On 05-Mar-2013 5:11 PM, "Amit Shidurkar" <shidurkar007@gmail.com> wrote:
αƒтєя 1 уєαяѕ σƒ вяєαк υρ....! ι ƒσυη∂ α мѕg ιη му ιηвσχ... ∂αт мѕg ωαѕ му нєя... ѕнє ωяσтє.... нω ѕ υ ∂єαя . αяє υ ƒуη.... . . му ƒιяѕт єχρяєѕѕιση αƒтєя яєα∂ιηg ∂αт..... ωαѕ ѕнσ¢кιηg..... . . тнє gιяℓ..... ωнσм ι ηєνєя ωαηт 2 яємємвєя..... нαѕ мєѕѕαgє∂ мє......! . ωнσℓє ραѕт gєт ѕρℓαѕнє∂ ιηѕι∂є мумιη∂ тнє тιмє....ωє нα∂ ѕρєηт 2gєтнєя..... . тнαт тιмє.... ωнη ωє ∂яєαмт σƒ συя вєαυтιƒυℓ ƒυтυяє. . :'( :'( . тнє тιмє...... ωнη ѕнє ѕαι∂ мє, вαву......ωє ℓℓ ρяσνє ∂ιѕ ωσяℓ∂.....тнαт тяυє ℓσνє яєαℓℓу єχιѕтѕ.......:' ( . ι jυѕт ѕтαятє∂ ¢яуιηg.....ву яємємвєяιηg тнαт.....:'( αη∂ ѕυ∂∂єηℓу ι gσ ραѕѕ ву нєя ρяσƒιℓє......, тнєяє ι ѕαω...... нєя ѕтαтυѕ..... ιт ωαѕ ωяιттєη тнαт.. ''ιη α яєℓαтισηѕнιρ" ωιтн....ηαмє σƒ ∂αт gυу.....:'( . αη∂ ѕαω нєя ωнσℓє ρяσƒιℓє..... ιт ωαѕ ѕєєм ℓιкє....ѕнє ℓσνє∂ тнαт gυу νяу мυ¢н.... . . вυт ι ωαηтє∂ тσ тєℓℓ нєя....... тнαт нσω мυ¢н ι ℓσνє нєя......:'( вυт, ησω тнє тιмє нα∂ ¢нαηgє∂....:'( . . му нαη∂ ωєηт тσ кєувσαя∂. .:'( ƒιηgєяѕ ση тнє кєуѕ.....
ι ωяσтє..... . υмм, ηу¢ 2 ѕєє υ нαρρу ωιтн нιм.....! . . ωιтн ѕмιℓιηg ѕмιℓєу...... . αη∂ gινє нєя вℓєѕѕιηgѕ...ƒσя нєя яєℓαтιση... ѕнє тσσ ωαηтє∂ 2 ѕαу ѕмтнιηg.....! . . вυт ι кηω.........ι ѕнυ∂ єѕ¢αρє ƒям нєя ℓуƒ...... αѕ ι ∂ηт ωαηт.....тнт συя ραѕт ѕρℓαѕнєѕ нєя ηєω яєℓαтιση, . ι ѕιмρℓу ѕαι∂...... ωσω, ηу¢ 2 ѕєє υя мѕg....м ƒ9 αη∂ νяу нαρρу ωιтн му ηєω gƒ...... αℓтнσυgн ι кηω, ι ѕнυ∂ ηт ѕρσкє тнт ℓιє..... . вт 2∂αу αℓѕσ нєя нαρριηєѕѕ...... ιѕ му ƒιяѕт ρяєƒєяєη¢є:'( . уєѕ ., му нєαят ѕтιℓℓ вєαтѕ 4 υ.... ♥
तन्मय बापट
चौथी अ
रोजनिषी
.........................................
७ सप्टेंबर २००८
आज मला कंटाळा आला. मी बाबाला म्हणाला मी शाळेत जाणार नाही. बाबा म्हणाला नको जाऊस, खाली गाड्या पुसायला लागतील कॉलनीतल्या लोकांच्या. बाबा वाईट् आहे. असंच म्हणतो कायम. बाबा मला आवडत नाही. मला म्हणाला की मी आता मोठाझालाय, आता मी शुरवीरासारखा एकटा झोपायला पाहिजे. मला तो एकटा पाडतो. तू झोप की शुरवीरासारखं दुस-या खोलीत. मी आणि आई झोपु एका खोलीत. आई पण बाबाच्या बाजुने बोलते. मी आजीला सांगणारे. मला आजीच आवडते. मी आज दाबेलीखाल्ली. गणिताचा गृहपाठ राहिला आहे.
आता झोपेन एकटा. बाबाच्या आईला उद्या फोन करेन आता.
.............................................
२ ऑक्टोबर २००८
आजी आली आहे. मला सायकल घेउन देणार आहे ती ह्यावेळेला. बाबा नको म्हणाला पण आजी देणारे. बाबा म्हणाला, तनु लहान आहे.. मला कळतच नाही काही बाबाचं. मी पक्यासारखी सायकल घेणार आहे, गिअरवाली.. झूम..झूम शाळेत जाता येईल. रिक्षानीजायला जाम बोर होतं. त्या स्टुपिड मुली काहीही बडबडत असतात. त्या सायलीला बहिण झालीये म्हणे नवीन. पकाऊ..त्याबद्दलच सांगत असते. आणि सगळ्या मुली क्युट, स्वीट, कित्ती गोड म्हणत असतात. मी आणि आलोक त्यांच्या बॅगांचे पट्टे तोवर बांधुनठेवतो. तेवढीच मज्जा येते. मी झोपतो आता आजीजवळ.
................................................
३० ऑक्टोबर २००८
आज काहीतरी घरात सॉलिड झालं आहे. मला कळलं नाही नीट. मी खेळुन आलो तर कोणी मला हात-पाय पण धुवायला सांगितले नाहीत. मी बाबाच्या लॅपटॉपवर जवळ बसलो तरी त्याने लक्ष दिलं नाही. जाम काहीतरी झालं होतं. आई आतल्या खोलीत होती.बाबा आणि आजी बाहेर.. आई बाहेर आली तेव्हा वेगळीच दिसत होती. रडल्यासारखी. मी सायलीला परवा ढकललं तेव्हा सायली अशीच दिसत होती. आजी लगेच मला घेउन आत आली. तनु आता ७ वर्षाचा आहे, कळतं का तुला? असं काहीतरी आई बोलतहोती. बाबा काय बोलत होता ऐकु येत नव्हतं. काय झालं असेल? आजी पण काही सांगत नाही नीट.
.....................................................
९ नोव्हेंबर २००८
आज मी आणि आईने मज्जा केली खुप. आई शाळेत घ्यायला आली होती. मग आम्ही संभाजीपार्कात जाउन भेळ खाल्ली. तिच्यातल्या २ पाणीपु-यापण मी खाल्ल्या. नवीन टीशर्ट घेतले २. आईस्क्रिम खाल्लं. आणि हे सगळं झाल्यावर ती विचारत होती की बर्गरखायचा आहे का मेकडोनल्डमधला. मी नाही म्हणणार होतो पण मग आम्ही गेलो. आई वेगळीच वागते आता काही दिवस. मला काहीही विचारत होती. मला म्हणाली तुला एकट्याला झोपायला भीती वाटते ना? तर तुझ्याबरोबर झोपायला कोणी आलं तर?काहीही बोलत होती. पण मज्जा आली आज. आजीने अजुन सायकल आणली नाही आहे. बहुतेक आम्ही रविवारी जाउ.
......................................................
१३ नोव्हेंबर २००८
मी कोणाशीही बोलत नाही आहे. राग आलाय मला सगळ्यांचाच. सगळे खुप वाईट आहेत. मी नाही वागत का शहाण्यासारखा? मी त्रास देतो का कधी त्यांना? मी शाळेत जातो. मी ते सांगतात ते सगळं ऐकतो. सायकलचा हट्ट पण मी केला नाही सारखा सारखा.आजी आपणहुन म्हणाली मी देते म्हणुन. आणि आता हे म्हणतात की ते अजुन एक लहान तनु घेउन येणार म्हणे. मी त्याला येऊच देणार नाही. आला तरी मी त्याला माझ्या खोलीत घेणार नाही. माझं घर आहे. माझे आई-बाबा आहेत. हा कोण नवीन येणारआता माझ्या घरात? साऊ परवाच सांगत होती तिची आई साऊ ला जवळ घेत नाही जास्त त्या बाळालाच जवळ घेते सारखी. एक बाळ असताना दुसरं बाळ का आणतात?
.........................................................
२९ नोव्हेंबर २००८
मी आज एकटा रिक्षापर्यन्त गेलो. मी आज माझ्या बुटांची लेस स्वतः बांधली. आता कोणाला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ होणारच नाही ना. मी सवय करुन घेणार होतो पण सायली म्हणाली की इतक्यात नाही येणारे तुमच्याकडे बाळ. मे महिन्यात येईल असंतिची आई म्हणत होती. तिच्या आईला काय माहित? आमचं बाळ आहे. आम्हाला हवं तेव्हा हॉस्पिटलात जाउ आणि आणु आम्ही बाळ. आजी म्हणाली उद्या जाऊ सायकल आणायला. मी गंमत करणारे. माझ्याकडेपण खुप पैसे आहेत. मी आजीला पुस्तक घेउनदेणारे तिनी सायकल घेऊन दिल्यानंतर. उद्या आजी झोपली की मी पिगी बॅन्क उघडेन. आजीच माझी लाडकी आहे.
..........................................................
४ डिसेंबर २००८
बाबा हल्ली उशिरा घरी येतो आणि आई खूप लवकर घरी येते. ती आता जास्त क्लास घेत नाही. आई माझी चित्रकार आहे. ती म्हणाली आहे की ती माझी खोली सजवुन देणारे. मला माहित्ये ती खोली माझ्यासाठी नाही, नवीन बाळासाठी सजवणारे. आजीनीपरवा सायकलच्या दुकानातुन परत येताना मला सांगितलं की आता आईला त्रास द्यायचा नाही. तिच्याकडे हट्ट करायचा नाही. तीला कामात मदत करायची. पण मी कधीच आईला त्रास दिला नाही. आलोक म्हणतो लहान भाउ आल्यावर मोठा भाऊ आई-बाबांनावाईट दिसायला लागतो. साऊने पण तसच सांगितलं होतं. पण माझी आई चांगली आहे. ती असं वागणार नाही. बाबाचं माहित नाही. मी आज एकट्याने सोसायटीच्या गेट्पर्यंत सायकल चालवली.
...........................................................
२४ डिसेंबर २००८
आज आईचे पाय खूप दुखत होते. मी विचारलं चेपुन देऊ का? तर जवळ घेत म्हणाली. नको रे तन्या, तू खेळायला जा. मी गंमत केली. कोणाला न सांगता माझ्याकडचे पैसे घेउन सायकल ने सोसायटी बाहेर गेलो. एकट्याने रस्ता क्रॉस केला आणि पाय दुखायचाऔषध घेउन आईला आणुन दिलं. आई तर रडायलाच लागली. मला कळलं नाही काहीच. मग म्हणाली तनू मोठा झाला माझा. मी मोठा झालोच आहे. आणि आजीचा ऐकायचं असं ठरवलं आहे. आईला त्रास नाही देणारे मी. आईने बाबाला सांगितलं तेव्हा बाबानेपण कौतुक केलं. बाबा म्हणालाय ह्या रविवारी पिक्चर बघायला जाऊ. बाबा पण तसा चांगला आहे.
................................................................
१६ जानेवारी २००९
बाळ कसं होतं? मला कोणी सांगितलंच नाही आज मी सगळ्यांना विचारलं. मला आणि आलोकला वाटायचं हॉस्पिटलमधे मिळतं बाळ. पण सायली म्हणाली आईच्या पोटातुन येतं बाळ. पोटातुन कसं काय येईल? सायली येडी आहे. माझ्या आईचं पोट कापतील ते?आईला काही होणार नाही ना माझ्या? आईला हल्ली कुठे कुठे दुखतपण असतं. मला वाईट वाटायला लागलं आहे. मला आई आवाडते माझी. प्लीज देवा, माझ्या आईला काही करु नकोस. मी त्या नवीन बाळाशी चांगला वागेन. रविवारी सोसायटीतल्या सुरेखाकुत्रीला ५ पिल्लं झाली. बाबा म्हणाला आपल्याकडे एकच बाळ येणारे. मी घाबरलोच होतो. ५ भाऊ-बहिणी झाले असते तर आम्ही "मोठे कुटुंब- दु:खी कुटुंब" झालो असतो.
.............................................................
२८ जानेवारी २००९
बाबाने सांगितलं की लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी देव बाळ देतो आई-बाबांना. जर त्यांनी चांगला वाढवलं पहिल्या बाळाला तर अजुन एक बाळ देतो. म्हणजे देवाला वाटलं माझे आई-बाबा मला चांगलं वागावतात तर! बाळ पोटातुन बाहेर येतं. पण बाबाम्हणाला आईला काही होणार नाही. मग ठीक आहे. पण बाळ पोटात जातं कसं हे विचारलं तर म्हणाला आजीला विचार. बाबा इतका मोठा झालाय तरी त्याला खुपश्या गोष्टी माहित नाहीत.
आजी शहाणी आहे. आजीने बरोबर सांगितलं. माझ्या डोक्यात बुद्धी आहे. कुठुन गेली कळलं का? नाही ना. तसचं बाळ येतं. आजीने बाबांना काही शिकवलं नाही बहुतेक. बाबाला तर हनुमान स्तोत्रपण पुर्ण येत नाही. पण तो कठीण कठीण श्लोक म्हणु शकतो.
..................................................................
६ फेब्रुवारी २००९
सायलीची आईपण येडीच आहे सायलीसारखी. तिने सायलीला सांगितलं की प्रसाद खाल्ल्यामुळे बाळ होतं. हनुमानच्या आईने नाही का आकाशातुन पडलेला प्रसाद खाल्ला आणि मग हनुमान झाला. मलाही आता वाटतं आहे तसं. आलोक तर घाणेरडा आहे. तोघाण काहीही सांगतो पिक्चरमधल्यासारखं. मी आणि सायली बोलत नाहीयोत त्याच्याशी. काल आई विचारत होती, भाऊ झाला तर नाव काय ठेवायचं? मी आईला सांगितलं, भाऊ झाला तर म्हणजे काय? मला भाऊच हवा. मुली नाही आवडत मला. बावळटअसतात. मी विचार करतोय आता भावाच्या नावासाठी. सचिन किंवा राहुल किंवा रिहितीक किंवा शाहिद असं काहीतरी पाहिजे. महेन्द्र नाही आवडत नाव मला आणि धोनी तर आडनाव आहे.
.......................................................................
२९ मार्च २००९
मी आणि बाबा आणि आजी आम्ही तिघंच आहोत आता. आई मुंबईला गेल्ये तिच्या आईकडे. मी पण जाणार होतो पण माझी वार्षिक परीक्षा आहे. आईला सांगितलं आहे मी, मी आल्यानंतरच बाळ आण. आई म्हणाली मे महिन्यात आणेल. साऊची आई हुशार आहेम्हणजे, ती म्हणाली होती. बाबा आणि मी खुप धमाल करतो. आम्ही दोघं परवा सकाळी सायकल चालवत ग्राउंडवर गेलो होतो. बाबा खुप मस्त आहे. तो विडीओ गेम पण घेउन देणारे. बाबा असा वेगळा वागतो ना कधी कधी कळतच नाही. आजीपण माझ्याआवडीच्याच भाज्या करते. आईसारखं वांगं नाही खायला लावत. पण खरं सांगु? मला आईची आठवण येते. मला आईच्या कुशीत झोपायचं आहे. तिचे पाय दुखत असतील तर तिथे तिला कोण औषध देत असेल? परीक्षा झाली की त्या च्या त्या दिवशी मी मुंबईलाजाणार.
.................................................................
५ एप्रिल २००९
माझी परीक्षा संपली. मला आजच मुंबईला जायचं होतं पण बाबा वाईट आहे. तो म्हणाला रविवारी सोडेल तो मला मुंबईला. मी आईला रोज फोन करतो. आईपण मला करते फोन. आलोक मला म्हणाला. बघ बाळ यायच्या आधीच आई लांब गेली तुझ्यापासुन.असं खरचं असेल का? आई माझ्यावर प्रेम करेल ना? मला रडुच येतं रात्री झोपताना. सायलीची बहिण साऊचे केस ओढते आता आणि सायलीने तिला मारलं तर तिची आई सायलीलाच ओरडते. माझा भाऊ मारकुटा असेल तर? मला कोणी धड कसलं उत्तरच देतनाही. कोणालाच काही माहित नाही.
......................................................................
१० मे २००९
मी मुंबईत आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमधे बाळ मिळत असताना आई मुंबईला का आली? मी आईबरोबर आज हॉस्पिटलमधे गेलो होतो. तिथे २-३ बाळं पाहिली ठेवलेली. किती लहान होती. छोटी एकदम. सुरेखाच्या पिल्लांसारखी क्युट. मी क्युट म्हणालो तर आईहसली. पण बाळं खरचं क्युट असतात. तिथल्या डॉक्टरकाकु मला म्हणाल्या. काय मग दादा होणार ना तू आता? मज्जा करणार ना? . मला असली धमाल वाटली. इतके दिवस लक्षातच नव्हतं आलं. मी दादा होणारे.'तन्मय दादा' म्हणेल मला माझा भाऊ. कसलंभारी. मला खूप आनंद झाला आहे. मी आईला सांगितलं मी चिन्मय नाव ठेवणारे भावाचं आणि त्याला चिनु म्हणायचं. चिनुला मी सायकलवर शाळेत नेईन.
.....................................................................
१ जुन २००९
ढीपाडी डिपांग.. ढीपाडी ठिपांग... मी दादा झालो. मी तन्मय दादा झालो. आम्हाला बाळ झालं आहे. मुलगा बाळ. गोरं आहे एकदम सायलीसारखं. मी काल त्याच्याशी बोलत होतो तर हसला तो. आणि त्यानी बोटचं धरलं माझं.
त्याला मी आवडतो. मला तो आवडतो आणि आई-बाबांना आम्ही दोघं आवडतो. जरा मोठा झाला तो की मी त्यालाच विचारणारे तू कसा झालास नक्की? मला माझा जन्म आठवत नाही. चिन्या विसरायच्या आधीच त्याला विचारणारे.
अधिकतर लोगों को गणित कठिन विषय लगता है क्योंकि गणित को शुष्क विषय माना जाता है। किन्तु यह भी सत्य है कि गणित की अनेक गणनाएँ बहुत ही रोचक भी हैं। जरा निम्न गणनाओं को देखिए और स्वयं निश्चय कीजिए कि ये गणनाएँ रोचक हैं या नहीं!
(1)
1 x 8 + 1 = 9
12 x 8 + 2 = 98
123 x 8 + 3 = 987
1234 x 8 + 4 = 9876
12345 x 8 + 5 = 98765
123456 x 8 + 6 = 987654
1234567 x 8 + 7 = 9876543
12345678 x 8 + 8 = 98765432
123456789 x 8 + 9 = 987654321
(2)
1 x 9 + 2 = 11
12 x 9 + 3 = 111
123 x 9 + 4 = 1111
1234 x 9 + 5 = 11111
12345 x 9 + 6 = 111111
123456 x 9 + 7 = 1111111
1234567 x 9 + 8 = 11111111
12345678 x 9 + 9 = 111111111
123456789 x 9 + 10 = 1111111111
(3)
9 x 9 + 7 = 88
98 x 9 + 6 = 888
987 x 9 + 5 = 8888
9876 x 9 + 4 = 88888
98765 x 9 + 3 = 888888
987654 x 9 + 2 = 8888888
9876543 x 9 + 1 = 88888888
98765432 x 9 + 0 = 888888888
(4)
1 x 1 = 1
11 x 11 = 121
111 x 111 = 12321
1111 x 1111 = 1234321
11111 x 11111 = 123454321
111111 x 111111 = 12345654321
1111111 x 1111111 = 1234567654321
11111111 x 11111111 = 123456787654321
111111111 x 111111111 = 12345678987654321
(5)
12345679 x 9 = 111111111
12345679 x 18 = 222222222
12345679 x 27 = 333333333
12345679 x 36 = 444444444
12345679 x 45 = 555555555
12345679 x 54 = 666666666
12345679 x 63 = 777777777
12345679 x 72 = 888888888
12345679 x 81 = 999999999
(6)
9 x 9 = 81
99 x 99 = 9801
999 x 999 = 998001
9999 x 9999 = 99980001
99999 x 99999 = 9999800001
999999 x 999999 = 999998000001
9999999 x 9999999 = 99999980000001
99999999 x 99999999 = 9999999800000001
999999999 x 999999999 = 999999998000000001
………………………………..
(7)
6 x 7 = 42
66 x 67 = 4422
666 x 667 = 444222
6666 x 6667 = 44442222
66666 x 66667 = 4444422222
666666 x 666667 = 444444222222
6666666 x 6666667 = 44444442222222
66666666 x 66666667 = 4444444422222222
666666666 x 666666667 = 444444444222222222
………………………………..
αƒтєя 1 уєαяѕ σƒ вяєαк υρ....! ι ƒσυη∂ α мѕg ιη му ιηвσχ... ∂αт мѕg ωαѕ му нєя... ѕнє ωяσтє.... нω ѕ υ ∂єαя . αяє υ ƒуη.... . . му ƒιяѕт єχρяєѕѕιση αƒтєя яєα∂ιηg ∂αт..... ωαѕ ѕнσ¢кιηg..... . . тнє gιяℓ..... ωнσм ι ηєνєя ωαηт 2 яємємвєя..... нαѕ мєѕѕαgє∂ мє......! . ωнσℓє ραѕт gєт ѕρℓαѕнє∂ ιηѕι∂є мумιη∂ тнє тιмє....ωє нα∂ ѕρєηт 2gєтнєя..... . тнαт тιмє.... ωнη ωє ∂яєαмт σƒ συя вєαυтιƒυℓ ƒυтυяє. . :'( :'( . тнє тιмє...... ωнη ѕнє ѕαι∂ мє, вαву......ωє ℓℓ ρяσνє ∂ιѕ ωσяℓ∂.....тнαт тяυє ℓσνє яєαℓℓу єχιѕтѕ.......:' ( . ι jυѕт ѕтαятє∂ ¢яуιηg.....ву яємємвєяιηg тнαт.....:'( αη∂ ѕυ∂∂єηℓу ι gσ ραѕѕ ву нєя ρяσƒιℓє......, тнєяє ι ѕαω...... нєя ѕтαтυѕ..... ιт ωαѕ ωяιттєη тнαт.. ''ιη α яєℓαтισηѕнιρ" ωιтн....ηαмє σƒ ∂αт gυу.....:'( . αη∂ ѕαω нєя ωнσℓє ρяσƒιℓє..... ιт ωαѕ ѕєєм ℓιкє....ѕнє ℓσνє∂ тнαт gυу νяу мυ¢н.... . . вυт ι ωαηтє∂ тσ тєℓℓ нєя....... тнαт нσω мυ¢н ι ℓσνє нєя......:'( вυт, ησω тнє тιмє нα∂ ¢нαηgє∂....:'( . . му нαη∂ ωєηт тσ кєувσαя∂. .:'( ƒιηgєяѕ ση тнє кєуѕ.....
ι ωяσтє..... . υмм, ηу¢ 2 ѕєє υ нαρρу ωιтн нιм.....! . . ωιтн ѕмιℓιηg ѕмιℓєу...... . αη∂ gινє нєя вℓєѕѕιηgѕ...ƒσя нєя яєℓαтιση... ѕнє тσσ ωαηтє∂ 2 ѕαу ѕмтнιηg.....! . . вυт ι кηω.........ι ѕнυ∂ єѕ¢αρє ƒям нєя ℓуƒ...... αѕ ι ∂ηт ωαηт.....тнт συя ραѕт ѕρℓαѕнєѕ нєя ηєω яєℓαтιση, . ι ѕιмρℓу ѕαι∂...... ωσω, ηу¢ 2 ѕєє υя мѕg....м ƒ9 αη∂ νяу нαρρу ωιтн му ηєω gƒ...... αℓтнσυgн ι кηω, ι ѕнυ∂ ηт ѕρσкє тнт ℓιє..... . вт 2∂αу αℓѕσ нєя нαρριηєѕѕ...... ιѕ му ƒιяѕт ρяєƒєяєη¢є:'( . уєѕ ., му нєαят ѕтιℓℓ вєαтѕ 4 υ.... ♥
कॉलेज ला सुटी असल्याने पूजा निवांत होती....
सकाळी कॉफी चा मग घेऊन ती कम्प्युटर च्या टेबलावर आली अन डेस्क टॉप चालू केला..
फेस बुकच्या अकौंटर गेली अन पोस्ट वाचू लागली ..
डाव्या कोप~यात नजर गेली अन कुणाची तरी मैत्री विनंती आलेली तिला दिसली..
तिने क्लीकले व फोटोवर क्लीकून त्या अकांऊंट वर गेली...
राहुल पानसे नी ती मैत्री साठी विनंती केली होती.....सॉफ्टवेअर इंजिनिअर..राहणार पुणे ..सद्ध्या फरीदाबाद...पूजा वाचत होती..
तिने त्याचे मित्र चेक केले बरेचसे मित्र पुण्यातलेच होते एकूण १५-२० मित्रांची यादी होती..
पूजा विचारात पडली की याने ओळख नसताना का मैत्री याचना केली असेल?
फोटो तर खरा वाटत होता..एकदा वाट्ले मैत्री स्विकारावी पण फेस बुकावरचे सध्याचे वातावरण, कुणीच सामाईक मित्र नाही .त्या मुळे तिने ति रिक्वस्ट डीलिट केली..
जसे तिने डीलीट वर क्लीकले, अन एकदम मोझिला वेब पत्र थरथरू लागले..निमिषार्धात तो वेग वाढला अन एक विचित्र आवाज आला अन संगणक ह्यांग झाला ...
"आले वाटते याच्या अंगात"..वैतागून पूजाने संगणक बंद केला व पुन्हा री बुट केला..
विंडो चा लोगो आला अन परत कोंम्प बंद ..शेवटी थोडी खटपट केली पण संगणक हटून बसला होता अन वैतागून पूजाने सर्व्हिस इंजिनिअरला फोन केला..
थोड्या वेळातच तो आला व कोंम्प चेक केला अन म्हणाला "बहुतेक व्हायरस शिरला आहे..फोर्म्याट करून परत विंडो लोड करून देतो"
हो म्हणण्या शिवाय तिला पर्याय नव्हता...त्याने परत विंडो लोड केली इंटर नेट कनेक्शन लावले व कोम्प सुरू झाला..
कश्या मुळे झाले असेल असे? पुजाने विचारले .."होते काही वेळा एखादी अनोळखी लिंक क्लीकली का?..
पूजाने राहुल च्या अकाऊण्ट ची लिंक क्लीकाली असे म्हणताच तो हसला व .त्या वर म्हणाला मला नाही वाटत हे कारण असावे....
वेट ..म्हणत तिने फेस बुकाचे पान उघडले व तिच्या अकाउंट वर गेली अन चकित झाली..
परत मैत्रीची रिक्वेस्ट आली होती ..तिने पाहिले ती राहुल चीच होती..
तिने इंजिनिअरला सांगितले की तू आता हि विनंती नकार ,,कारण मी नाकारल्या वर कोम्प ह्यांग झाला होता....
"अस काही नसत" असे म्हणत जसे त्याने डीलीट लिंक वर क्लीकले, अन तसे एकदम मोझिला वेब पत्र थरथरु लागले..निमिषार्धात तो वेग वाढला अन एक विचित्र आवाज आला अन संगणक ह्यांग झाला ..
हे पाहिल्यावर इंजिनिअर पण हादरला...व म्हणाला "हा पोरगा भारी दिसत आहे त्याने व्हायरस लिंकला जोडला असावा"..
"मी आमच्या सराशी बोलतो"..पण सरांचा फोन लागेना..त्याने परत फॉर्म्याट करून विंडो लोड करून दिली ..तेव्हढ्यात सरांचा फोन आला त्यांनी सारे ऐकले व उद्या येतो असे सांगत पुजाला ती लिंक न क्लीकाता कोम्प चालव असे सांगितले..
खर तर पूजा खूप चिडली होती व तिने ह्या राहुल ची तक्रार सायबर पोलिसात द्यायची असे ठरवले ....
पण ति परत त्या अकाउंट वर गेली..व नेमका काय प्रकार आहे तो पाहण्यासाठी त्याच्या लिस्ट मधल्या पुण्याच्या अभिजित दातार ला मैत्री विनंती पाठवली व आपला फोन नंबर दिला व फोन कर असा मेसेज दिला...
पूजांची मैत्री विनंती आलेली पाहिल्यावर अभिला पण कळत नाही..पण फोन नंबर असल्याने तो उत्सुकते पोटी फोन ;लावतो..
"हाय"..पुजाचा आवाज येतो व सायंकाळी ७ च्या सुमारास डेक्कन वरच्या सी.सी.डी वर भेटण्याचे ठरते...
का? असे अभिजित विचारत असतो पण भेटल्यावर बोलु असे पुजा म्हणते...
अभिजित भेटल्यावर प्राथमिक स्वरूपाचे बोलणे होते व पुजा सरळ विषयाला हात घालते व विचारते..
"तुझा मित्र राहुल पानसे कसा मुलगा आहे??"
तिच्या प्रश्नाने अभिजित गडबडतो व विचारतो का? काय झाले नेमके?
त्यावर पुजा त्याला झालेला प्रकार सांगते ..ते ऐकून मात्र अभिजित चकित होतो व तिला सांगतो की असे होणे शक्य नाही..
का शक्य नाही?..पुजा ने त्याला विचारले..मुले मैत्री साठी काही हि करू शकतात."
ते बरोबर आहे पण राहुल असे करू शकत नाही कारण तो आता या जगात नाही..त्याला जाऊन आता ६ महिने होतील..अभि म्हणाला..
काय??? आता चकित होण्याची वेळ पुजाची होती.व चर्चेतून तिला कळले ते असे होते.
राहुल अभिजित चा बाल मित्र,इंजिनिअर झाल्यावर त्याला दिल्लीतल्या एका कंपनीत नोकरी लागली..पगार पण चांगला होता.
पण तो फरिदाबादला रहात होती अन मोटार सायकल वरुन ऑफिस मध्ये ये जा करीत असे.एकदा कामावरून तो उशिरा सुटला अन वाटेतच त्याला एका ट्रक ने उडवले..ट्रक चा धक्का इतका जोरदार होता की राहुल बाजुच्या खड्ड्यात जबर दुखापद होऊन मोटार बाइक समवेत पडला व तात्काळ गतप्राण झाला..
३-४ दिवस राहुल ऑफिस मध्ये आला नाही म्हणून चौकशी सुरू झाली..घरमालकाने पण तो घरी आला नसल्याचे सांगितले...
पुण्याला घरी फोनाफोनी झाली अन पुण्याला पण तो आला नसल्याचे कळल्याने शेवटी ऑफिस च्या लोकांनी पोलिसात तक्रार केली शेवटी शोधाशोध केल्यावर राहुलची बॉडी मिळाली..
पोलिसानी व कंपनीच्या लोकांनी पुण्यास हि बातमी कळवली..राहुल ला बाबा नव्हते..एकुलता एक मुलगा आईने वाढवला होता साथ भावाची चंदुमामाची ..
आईवर तर आकाश कोसळले.चंदुमामा दिल्लिस आला..बॉडी ची दशा झाली होती..पोलिसांच्या सल्ल्याने दिल्लीला च दहन करण्यात आले...त्याच समयी चंदुमामास फोन आला की आईस हॉस्पिटल मध्ये भरती केले आहे..त्या साठी चंदुमामा उलट पावली पुण्यास आला...
अभिजित ने हे सारे पुजास सांगितले...
"मला चंदुमामाचा पत्ता मिळेल का?" पुजाने विचारले
"हो मिळेल ना..आई व मामा एकाच सोसायटीत शेजारी शेजारीच राहतात" अभि म्हणाला व तिला पत्ता व फोन न दिला..
दुस~या दिवशी पुजा चंदुमामास भेटायला गेली व तिने तिच्या बाबत घडलेला प्रसंग मामास सांगितला.तो ऐकून चंदुमामा चाट झाला.
यावर पुजाने त्यांना मी यावर उपाय शोधते..पण तुमचे सहकार्य हवे अशी विनंती केली..
नक्की मिळेल" असे मामाने सांगितल्यावर पुजाने निःश्वास सोडला..
हा सारा प्रकार अमानवि आहे हे पुजाने ओळखले होते व त्यावर उपाय प.पु त्रिनेत्र कर्मण्यित[अॅक्टिवेटेड] ढ्गे महाराज हेच सांगु शकणार..
प.पु त्रिनेत्र कर्मण्यित[अॅक्टिवेटेड] ढ्गे महाराज हे स्वामी म्हणजे कलियुगातील चमत्कारच ...भूत वर्तमान भविष्य त्याना काळत असे तिसर्या नेत्राच्या साहाय्याने
पुजा ला त्यांनी अनुग्रहित केलेले होते..कारण तिची मागच्या जन्माची पुण्याई..असे मोजकेच बाबांचे शिष्य होते..
पुजा आश्रमात गेल्यावर बाबांची भेट झाली ..
बोल बेटा..आज आमची आठवण आली..बाबा हसत म्हणाले.
यावर पुजाने सारा किस्सा सांगितला.
क्षणार्धात बाबा ध्यानात गेले डोळे उघडले व बाबा म्हणाले..राहुल चे पिंडदान केले गेले होते का?
पुजा गडबडली व तिने चंदुमामास फोन लावला.व विचारले...नाही बाबा पिन्डदान नाही झाले ..पूजा म्हणाली
या वर बाबा हसले.."बालिके..राहुल च्या अत्मास मुक्ती मिळाली नाही त्याचा सूक्ष्म देह अवकाशात मुक्तीसाठी घिरट्या घालत आहे व त्याने तुझ्या अकाउंटला हॅक केले आहे.." हे ऐकल्यावर पुजा हादरली ..ते पाहून बाबा म्हणाले "घाबरू नकोस तू सर्वपितरे पिंडे गुरुजीस जाऊन भेट व पिंडदान विधी संपन्न कर..माझे नाव त्यांना सांग"
हे ऐकल्यावर पुजाच्या जिवात जीव आला...
पुजाने हे सारे चंदुमामा बरोबर चर्चिले व मामा पण तयार झाले.
पुजाने सर्वपितरे पिंडे गुरुजीची गाठ घेतली व दिवस नक्की केला...
विधीसाठी पुजा मामा व राहुल चे काही बाल मित्र उपस्थित होते..सर्व क्रिया झाल्यावर गुरुजीने पिंड कट्ट्यावर ठेवले.व सारे जण काकस्पर्श पिंडास कधी होतो याची वाट पाहत होते पण पिंडास कावळा शिवेना..
"बहुतेक आत्म्याच्या काही इच्छा राहिल्या असाव्यात वा त्याला काळजी वाटत असावी आईची" ..गुरुजी म्हणाले.
तुम्ही आत्म्यास आवाहन करा ..
मामा हात जोडत आकाशाकडे पहात म्हणाले "राहुल तू आईची काळजी करु नकोस मी तिचा सांभाळ करेन....पण कावळा पिंडास शिवेना...मित्रानी पण काहि मैत्रीत चुका झाल्या असल्यास माफ कर असे आत्म्यास आवाहन केले पण कावळा पिंडास शिवेना...
शेवटी पुजाने हात जोडले व म्हणाली.."राहुल तुझी मैत्री स्वीकारली नाही या बद्दल मला माफ कर..तुझा आत्मा मुक्त झाल्यावर तू पुन्हा जन्म घेशील व कोणत्याही रूपात येशील तेव्हा मी तुझ्या मैत्रीचा नक्कीच स्वीकार करीन..आपण चांगले मित्र होऊ...असे मी तुला वचन देते...मात्र तू तुझा डी.पी बदलू नकोस "
असे म्हणाल्यावर चमत्कार झाला नदीच्या काठावरचा कावळ्यांचा थवा आला अन पिंडास शिवला..."
राहुलचा आत्मा मुक्त झाला होता.
घरी आल्यावर पुजाने अंघोळ केली अन फेस बुकावरच्या अकाउंटवर गेली ..
राहुलची मैत्रीची रीक्वेस्ट दिसत नव्हती..राजुलचा आत्मा मुक्त झाला होता
आता तिचा कंप्युटर छान चालतो..(from misalpav)
Once upon a time the colors of the world started to quarrel. All claimed that they were the best. The most important. The most useful. The most beautiful. The favorite.
Green said:
"Clearly I am the most important. I am the sign of life and of hope. I was chosen for grass, trees and leaves. Without me, all animals would die. Look over the countryside and you will see that I am in the majority."
Blue interrupted:
"You only think about the earth, but consider the sky and the sea. It is the water that is the basis of life and drawn up by the clouds from the deep sea. The sky gives space and peace and serenity. Without my peace, you would all be nothing."
Yellow chuckled:
"You are all so serious. I bring laughter, gaiety, and warmth into the world. The sun is yellow, the moon is yellow, the stars are yellow. Every time you look at a sunflower, the whole world starts to smile. Without me there would be no fun."
Orange started next to blow her trumpet:
"I am the color of health and strength. I may be scarce, but I am precious for I serve the needs of human life. I carry the most important vitamins. Think of carrots, pumpkins, oranges, mangoes, and papayas. I don't hang around all the time, but when I fill the sky at sunrise or sunset, my beauty is so striking that no one gives another thought to any of you."
Red could stand it no longer he shouted out:
"I am the ruler of all of you. I am blood - life's blood! I am the color of danger and of bravery. I am willing to fight for a cause. I bring fire into the blood. Without me, the earth would be as empty as the moon. I am the color of passion and of love, the red rose, the poinsettia and the poppy."
Purple rose up to his full height:
He was very tall and spoke with great pomp: "I am the color of royalty and power. Kings, chiefs, and bishops have always chosen me for I am the sign of authority and wisdom. People do not question me! They listen and obey."
Finally Indigo spoke, much more quietly than all the others, but with just as much determination: "Think of me. I am the color of silence. You hardly notice me, but without me you all become superficial. I represent thought and reflection, twilight and deep water. You need me for balance and contrast, for prayer and inner peace."
And so the colors went on boasting, each convinced of his or her own superiority. Their quarreling became louder and louder. Suddenly there was a startling flash of bright lightening, thunder rolled and boomed. Rain started to pour down relentlessly. The colors crouched down in fear, drawing close to one another for comfort.
In the midst of the clamor, rain began to speak:
"You foolish colors, fighting amongst yourselves, each trying to dominate the rest. Don't you know that you were each made for a special purpose, unique and different? Join hands with one another and come to me."
Doing as they were told, the colors united and joined
hands.
The rain continued:
"From now on, when it rains, each of you will stretch across the sky in a great bow of color as a reminder that you can all live in peace. The Rainbow is a sign of hope for tomorrow." And so, whenever a good rain washes the world, and a Rainbow appears in the sky, to let us remember to appreciate one another.
Chandra bgitla an lagech tichi
athavan ali, ani
lagech ashruni papanyat gardi keli... To chandr hi
tichhyaasarkhach dur ahe, ti javal naslyachi manat
matr hur-hur ahe... Mhntl ayushyachya adchnit
ramun takav man, tarihi aaj hi 8vtat te soneri god
kshan...
Naklat manala savralech hote,
kondlelya bhavnela sathvalech hote. Gunta'gunt athavanichi
ajun sutlich nahi,
ani kitìhi tila visrayche tharvle
tarihi visru shakalo nahi.......visru shakloch
nahi.
♥
The angel Gabriel came to the Lord and said, "I have to talk to you. We have some Indians up here in heaven and they are causing problems. They're swinging on the pearly gates, my horn is missing, they are wearing Dolce and Gabana saris instead of their white robes, they are riding Mercedes and BMWs instead of the chariots, and they're selling their halos to people for discounted prices. They refuse to keep the stairway to Heaven clear or clean, since they keep crouching down midway eating samosas and drinking chai (tea). Some of them are even walking around with just one wing! They do not believe in discipline and push their way through the line.'
The Lord said, "Indians are Indians. Heaven is home to all my children. If you want to know about real problems, give Satan a call."
Satan answered the phone, 'Hello? Damn, hold on a minute."
Satan returned to the phone, 'OK I'm back. What can I do for you?"
Gabriel replied, "I just wanted to know what kind of problems you're having down there."
Satan says, "Hold on again. I need to check on something."
After about 5 minutes Satan returns to the phone and said, 'I'm back. Now what was the question?"
Gabriel said, "What kind of problems are you having down there?"
Satan says, "Man I don't believe this .. Hold on."
This time Satan was gone at least 15 minutes.
He returned and said, "I'm sorry Gabriel, I can't talk right now. These Indians are trying to install air conditioning and making hell a comfortable place to live in by putting out the fire, which is there to keep them uncomfortably hot!!
"Since they are so tech savvy, they were trying to start a telephone and IT connection between heaven and hell between ME and GOD. They have started a social network service for the troubled and believe in Karma and are good in convincing others. Some were trying to start a chai - pakora, Chole batura, channa, Dosa and samosa, barfi, Chakli and Dokla shop, which I had to stop.
"Many have no trouble living in dirt as they are so used to it down on earth. We have shortage of toilets to make them uncomfortable as this is Hell, but they have no problems in doing everything outside in open.
"They are excellent in corrupting everyone and my staffs are being bribed by them and I have difficulty in controlling the graft and corruption in Hell. They never complain as this place seems to be better from where they came. I am having such a hard time controlling and dealing with them!! I am therefore requesting you OH LORD, PLEASE send them back to earth as soon as they arrive for re-birth".
So this is why Indians are the only ones that are re-born !
ना जाने वो कौन तेरा हबीब
होगा;
तेरे हाथों में जिसका नसीब होगा;
कोई तुम्हें चाहे ये कोई बड़ी बात
नहीं;
लेकिन तुम जिसको चाहो, वो खुश
नसीब होगा!
As like a name 'fun2tricks' you got here lots of fun with funcky tricks. Facebook tricks, mobile tricks, money earning, free Recharge tricks, formulas for becoming superdude and much more. If you have any suggetions please tell us.
Now you can earn money online by clicking on ads. So dont waste your time go and earn money here
<a href="http://www.neobux.com/?r=ashidurkar"><img src="http://images.neobux.com/imagens/banner8.gif" width="468" height="60"></a>
Fore more go to www.gocrezy.tk
एक अजब प्रेमकहाणी:
मुंबईत वावरलेली निशिता एक चांगली लेखिका होती.तिला एक नोवेल(कादंबरी) लिहायची होती पण विषय मिळत नव्हता.कदाचित तो विषय तिला तिच्या मुळ गावात मिळु शकतो या आशेने ति जंगमवाडीला येत होती.तिचे वडील जंगमवाडीचे देशमुख होते.घोडागाडीची चाके गावाकडे हळुहळु सरकत होती.तसतशी गावचं वेगळेपण तिला जाणवत होतं.वीस वर्षाँच्या मोठ्या अंतरानंतर ती गावी येत होती.अचानक एक वेडा कुठुनतरी आला आणि तिच्या हातात असलेली एक प्रसिद्ध कादंबरी हिसकावुन घेऊन गेला.टांगा थांबवुन ती त्या वेड्याचा शोध घेऊ लागली पण,फाटलेले कपडे,वाढलेले केस दिसायला बावळट असणारा असा तो वेडा कुठे गायब झाला ते कळलंच नाही.अचानक तिला कोणीतरी हाक मारली,त्या दिशेने पाहीलं तर एक बाई तिला आवाज देत होती.ती बाई तिच्याजवळ आली.आणि म्हणाली,तुम्ही निशिता ताई ना?
हो..
मी रंजना,देशमुख साहेबांच्या इथेकाम करते.तुम्हाला घ्यायला साहेबांनी मला धाडलंय.कुठायत तुमच्या बॅगा,सामान?
टांग्यामध्ये आहेत.
रंजनाने निशिताचं राहण्याचं सगळं सामान घेतलं आणि तिला देशमुख वाड्यावर घेउन गेली.वडीलांसोबतच्या थोड्या वेळच्या गप्पा झाल्यावर निशिताने आपला ईथे येण्याचा हेतु सांगितला.वडीलांनी तिच्या हेतुला सहमती दर्शविली,आणि रंजनाला तिला सोबत राहायला सांगितलं.एक दिवसाच्या विश्रांतीनंतर निशिता रंजनाला घेऊन बाहेर पडली.गावाजवळुन वाहणारी नदी,सुंदर रान,झाडे बघुन निशिता मोहुन गेली.पण अचानक एका जागी येऊन ती थांबली.कारण एका झाडावर बदाम कोरलं होतं.ज्यामध्ये दिपक आणि विणा अशी नावे कोरली होती.निशिताने रंजनाला या गोष्टीबद्दल विचारले.ती म्हणाली,यामागे एक प्रेमकथा आहे.
.
निशिता म्हणाली,मग सांगना.
ती सांगु लागली,
एक चार पाच वर्षापुर्वीची गोष्ट आहे.ज्यावेळी विणा आणि दिपक एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.ते दोघे याच गावातले.रोज संध्याकाळी ज्यावेळी सुर्य बुडत्याला असायचा त्यावेळी ते एकमेकांना इथे भेटायला यायचे.दिवसभर घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी ते सांगायचे.एक दुसर्याचं दुःख वाटुन घ्यायचे आणि सुखही.विणा आणि दिपक यांना आपलं आयुष्य हळुहळु एकमेकांशिवाय अधुरं वाटु लागलं होतं.हळुहळु त्यांच्या प्रेमाची चर्चा गावागावात रंगु लागली.विणाच्या बापापर्यँत बातमी पोहोचली.त्याने तिचं बाहेर येणं जाणं बंद केलं.गाठीभेटी बंद झाल्या.एकमेकांसोबत ते आठवणीतच बोलु लागले.आणि त्यातच भर म्हणजे दिपकचं बारावीपर्यँतचं शिक्षण पुर्ण झालं होतं,पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात जावं लागणार होतं.त्याच्याजवळ एक दिवस होता,त्याने विणाला एका छोट्या मुलीकडुन निरोप धाडला.विणा त्या सायंकाळी बाबाची नजर चुकवत. कशीबशी आली होती.त्याने तिला सर्व हकीकत सांगितली,दोघांनी एकमेकांना लग्नाचं वचन दिलं.आणि एक आठवण म्हणुन त्यांनी या झाडावर बदाम कोरलं आणि ज्यात आपली नावे लिहीली.भरलेल्या डोळ्यांनी त्यांनि विरह स्वीकारला.
इतकी कथा ऐकुन निशिताचा उत्साह वाढला होता,ती म्हणाली,मग पुढे काय झालं?
पुढे मग दिपक शहरी निघुन गेला.तिकडुन तो विणाला वेळोवेळी पत्रे पाठवु लागला,आणि विना देखील पत्रे पाठवायची.एक दोन वर्षांनंतर विणाची पत्रे यायची बंद झाली.दिपकच्या पत्राला उत्तर येत नव्हतं.विणाचं पत्र येऊन तीन महीन्यांच्या वर वेळ झाला होता.दिपकचा जीव कासावीस झाला होता.तो तातडीने गावी निघुन आला.आल्या आल्या तो विणाच्या घरीच गेला पण तिथे गेल्यावर त्याला जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला.कारण त्याला कळलं कि विणाचं लग्न झालं आहे आणि तिला दुर कोणत्या तरी गावी दिलं आहे.त्याला हे कळतांच तो स्वतःला सावरु शकत नव्हता.त्याच्या मनात हजार प्रश्नांनी गर्दी केली होती.पण त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला विणा इथे नव्हती.तो गावातल्या आपल्या पुर्वीच्या घरी गेला.
पुढची कथा रंजना निशिताला ऐकवणार तेवढ्यात वाड्यावरचा नोकर देशमुख साहेबांचा निरोप घेऊन आला,संध्याकाळ झाली आहे ताईसाहेब,काकासाहेबांनी सांज व्हायच्या आत दोघीँना वाड्यावर बोलावलंय..असं सांगुन तो नोकर निघुन गेला.
रंजना म्हणाली,चला ताईसाहेब काकासाहेबांनी बोलावलंय आता जावं लागेल आपल्याला.
अगं पण पुढची कथा?
ती मी उद्या सांगेन तुम्हाला,न्हायतर,काकासाहेब रागावतील.
ठीकेय चल मग.
रात्रीच्या जेवणानंतर तिला झोपच येत नव्हती,तिला कथेच्या पुढच्या भागाची उत्सुकता झोपु देत नव्हती.रात्री उशीरा तिला झोप लागली....
रात्रीच्या उशीरच्या जागरणानंतर निशिता लवकर उठली होती.दिपक आणि विणाच्या प्रेमकथेविषयीची तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.फ्रेश होऊन ती रंजनाची वाट पाहत होती.थोड्या वेळाने रंजना वाड्यावर आली,रंजनाला पाहुन निशिताला आनंद झाला.ती लगेच तिथेच घेउन गेली जिथे काल त्या दोघी गेल्या होत्या.रंजनाला पुढची कथा ऐकवण्यासाठी विनवणी करु लागली.
अहो थांबा ताईसाहेब सांगते सांगते,तर काल मी कुठे होते?हां आठवलं...
विणाच्या लग्नाच्या बातमीनंतर दिपक स्वतःला सावरु शकत नव्हता.तो कासावीस व्हायचा,त्याच्या मनात विणाला भेटण्याची प्रबळ इच्छा व्हायची.आणि त्यामुळे तो तिचा गावोगावी शोध घेऊ लागला.पण ती त्याला सापडत नव्हती.तिच्या आठवणीत तिची जुनीच पत्रे वाचायचा.एक दिवस तिचा त्याला शोध लागला.तो लगबगीने त्या पत्त्यावर गेला.पण समोरचा प्रसंग बघुन त्याच्या पायाखालची जमीन सरकली.त्याच आभाळ फाटलं.त्याच्या समोर विणाचं प्रेत स्मशानात नेत होते.ते बघुन त्याच्या डोळ्यातले अश्रु हृदयातच कैद झाले,आणि तो वेडा झाला.तेव्हापासुन आजपर्यँत तो वेडाच आहे....
विणाची आणि दिपकची ही कहाणी ऐकुन निशिताने भरल्या डोळ्याने रंजनाला प्रश्न विचारला.पण विणाचा मृत्यु कसा झाला?आणि दिपक आता कुठे आहे?
विणाला दिपकच्या प्रेमाचा विरह सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली,हा योगायोग इतकाच कि दिपकने विणाला शेवटच्या दिवशीच पाहीलं.त्याच्या वेडेपणानंतर काकासाहेब(देशमुख)यांनी त्याला गावात आणलं त्यानंतर तो या गावातच फिरत असतो.....
तु मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतेस का?निशिताने विचारले.
हो।चला आपण तिकडेच जाऊ.
त्या दोघी दिपकच्या घरी गेल्या,घराचे दार उघडेच होतं,त्या दोघी आत गेल्या.घरातलं सामान अस्तव्यस्त पडलं होतं.निशिता एकेक गोष्ट व्यवस्थित पडताळत होती.तिला विणाची ती पत्रे मिळाली जी दिपकने जपुन ठेवली होती.एक गोष्ट पाहुन तिला समजलं की दिपक हा तोच वेडा होता,ज्याने माझ्या हातातुन कादंबरी घेतली होती.कारण ती कादंबरी सुद्धा निशिताला तेथेच मिळाली...
नंतर त्या दोघी वाड्यावर गेल्या.
निशिताला तिच्या novel writing साठी एक जबरदस्त विषय मिळाला होता.गावातच राहुन पुढच्या सहा महीन्यात दिपक आणि विणाच्या प्रेमावर इंग्रजीमध्ये कादंबरी लिहीली.वितरकांशी बोलणी झाली.कादंबरी छापली गेली.विणा दिपकच्या प्रेमकहाणीवर वाचकांनी उड्या घेतल्या.पुढच्या चार सहा महीन्यातच ही कहाणी bst selling novels च्या रांगेत जाऊन बसली.विणा आणि दिपकच्या प्रेमकहाणीला जागतिक स्तरावर नेण्याचा निशिताचा हेतु साध्य होत होता.पण अजुन एक गोष्ट बाकी होती ते म्हणजे बुकर पुरस्कारावर या कादंबरीचं नाव कोरणं.आणि शेवटच्या काही कादंबर्यांमधुन याच कादंबरीने हा पुरस्कार पटकावला.संपुर्ण देशात या कादंबरीचा उदोउदो होत होता.पण निशिताच्या डोळ्यात अश्रु होते.कारण त्यावेळी तिला विणाने दिपकला लिहीलेलं शेवटचं पत्र हाती लागलं होतं,ज्यामध्ये विणाने म्हटलं होतं..तुझ्याशिवाय जगण्यासाठी माझ्याकडे आयुश्यच नाहीये.वडीलांच्या हट्टापुढे नाईलाजाने जोडलेलं हे नातं,मला डोईजड होत होतं.मला माहीतीये आपण सोबत जगण्यामरण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या पण,तुझी साथच नसेल तर अशा जगण्याला अर्थ तो काय?पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मृत्युनंतरही तु जगायचंस भरपुर जगायचंयस.मी जगेन अथवा मरेन पण मरेपर्यँत आणि मेल्यानंतरही फक्त तुझ्यावरच प्रेम करेन........
मित्रांनो या कथेतुन योग्य तो बोध घ्या.जो दिवस तुम्ही तुमच्या मरणासाठी ठरवला असेल कदाचित तोच दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुखाचा दिवस देखील असु शकतो पण ते सुख भोगण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यतर नक्कीच शिल्लक असलं पाहीजे ना?so b positive............
The universe has expanded at vastly
different speeds through its history in a
pattern similar to the peaks and troughs of
a rollercoaster, scientists claim.
Over the last five billion years a mysterious
force known as dark energy has caused the
Universe to grow ever faster, gaining speed
as it continues to increase in size.
But a new study of an earlier period of
history has revealed that the younger
Universe was constrained by gravity and
expanded at a much slower rate.
About seven billion years ago its growth
pattern shifted as its energy grew and
caused the rapid acceleration which still
continues today, experts wrote in the
Astronomy & Astrophysics journal.
The international team of scientists were
able to measure the rate of expansion as
early as 11 billion years ago – three billion
years after the Big Bang – by measuring
the distribution of gas in distant regions of
the Universe.
Their findings are the first measurements
of the Universe's growth during the first
half of its history, before it began its
"growth spurt".






